आर्थिक नियोजन Flashcards
शेती क्षेत्रासाठी च्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे
१)शेती उत्पादनात वाढ करणे
२) ग्रामीण भागातील 👉उत्पन्नातील विषमता कमी करणे
३) सर्व गावांना👉 वीज उपलब्ध करून देणे
४) 👉रोजगारात वाढ करणे
५) सिंचन क्षेत्राचे प्रमाण वाढविणे
६) अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवणे
Niti Aayog?
घोषणा : 15 ऑगस्ट 2014 ( चीनच्या NDRC च्या धर्तीवर )
स्थापना : 1 जानेवारी 2015
Narendra Modi, Chairperson
Suman Bery, Vice Chairperson
Parameswaran Iyer, CEO
निती आयोग कशाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आला ?
👉चीनमधील 👉’ राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोग ‘ (NDRC- National Development & Reforms Commission ) च्या धर्तीवर स्थापन करण्यात आला
नीती आयोगाबाबत
१)निधी वाटप करण्याचा अधिकार नाही
२) हा एक विचार गट आहे
३) राज्यांवर धोरण लादले जात नसून केवळ सल्ला दिला जातो
४) धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते
५) केंद्र तसेच राज्य सरकारांना धोरण विषयक बाबींवर व्यूहात्मक व तांत्रिक सल्ला देतो
1950 ते 80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर
3.5% व
दरडोई उत्पन्न वाढीचा दर -1.3% [ यालाच👉 ‘हिंदू वृद्धीदर ‘असे म्हणतात (हिनवण्यासाठी ) ]
भारताच्या आर्थिक वृद्धी बाबत काही —
१)आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नातील कल 👉सातत्यपूर्ण वृद्धी
👉दाखवत नाही
२) नियोजनाच्या एकूण कालावधी पैकी फक्त
👉निम्म्या कालावधीतच👉 वृद्धी झालेली आहे
३) आर्थिक नियोजनाच्या जवळजवळ 👉निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर
👉ऋणवृद्धी झाली आहे
विश्वेश्वरय्या योजना
- 1934
- औद्योगिकीकरणावर भर दिला
- औद्योगिकीकरण करा किंवा नष्ट व्हा (industrialize or periesh)
- पुस्तक ः The Planned Economy of India
FICCI योजना
- 1934
- federation of Indian chambers of commerce and industry -भारतातील प्रमुख भांडवलदारांची संघटना
- अध्यक्ष - 👉एन.आर. सरकार
- भांडवलदारांचा समावेश असूनही एफ आय सी सी आय ने 👉मुक्त अर्थव्यवस्थेला ( Laissez Faire ) विरोध केला आणि एका 👉 राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज बोलून दाखवली
- एफ आय सी सी आय ने ब्रिटिश शासनाला 👉केन्सवादी मार्गाने नियोजन करण्याचा सल्ला दिला
काँग्रेस योजना
- 1938
- हरिपुरा अधिवेशन ( अध्यक्ष - सु. बोस )
- गांधीजीच्या प्रेरणेने राष्ट्रीय नियोजन समितीची 👉( National Planning Committee ) निर्मिती .👉 नेहरू या समितीचे अध्यक्ष
- समितीत 👉15 सदस्य व 👉 29 उप समित्या होत्या
- 1950 मध्ये स्थापन झालेला नियोजन आयोग या समितीवर आधारलेला होता
मुंबई योजना Bombay plan
- 1944
- मुंबईतील आठ उद्योगपतींनी
- 👉’A plan of economic development for India ‘ नावाचा एक कृती आराखडा जाहीर केला
- 👉तीव्र औद्योगिकीकरण ,👉 जमीन सुधारणा , लघुउद्योग ,व्यापार व विकास -बद्दल सकारात्मक दृष्टिकोन
गांधी योजना
- 1944
- 👉नारायण अग्रवाल यांनी
- गांधीवादी विचारसरणीवरून प्रभावित होऊन
- ग्रामीण विकास , कुटीर व लघुउद्योग तसेच कृषी व्यवस्थेवर सर्वाधिक लक्ष
- 👉’आर्थिक विकेंद्रीकरण ‘ हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये होते
जनता योजना
- 1945
- 👉मानवेंद्रनाथ रॉय यांनी
- 👉जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा देणारे नियोजन असावे
- या योजनेत 👉मार्क्सवादी समाजवाद डोकावत होता
- 👉कृषी व उद्योग दोन्ही क्षेत्रांवर भर देण्यात आला
- ही 👉मुंबई योजनेला 👉प्रत्युत्तर म्हणून होती
सर्वोदय योजना
- 1950
- अहिंसक पद्धतीने 👉शोषण विरहित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून
- 👉जयप्रकाश नारायण या 👉समाजवादी नेत्याने
- कृषीक्षेत्र , लघु , कुटीर उद्योग , 👉स्वयंपूर्णता , 👉जमीन सुधारणा , 👉आर्थिक विकेंद्रीकरण यावर भर
- 👉महात्मा गांधी व 👉 आचार्य विनोबा भावे यांच्या विसारसरणीवर आधारलेली
आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणजे ……… अर्थव्यवस्था.
नियोजित अर्थव्यवस्था
भारत आदेशात्मक नियोजनाकडे अधिक …… पासून झुकला .
- 1956 :- 👉दुसऱ्या औद्योगिक धोरणापासून
- 👉 समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे ध्येय ठरवण्यात आले
1956 च्या दुसऱ्या औद्योगिक धोरणापासून भारताने ठरवलेली समाजवादी समाजरचना ही कोणत्या पद्धतीची होती ?
लोकशाही पद्धतीची समाजवादी समाजरचना
- Democratic Socialism
1956 ते 1991 पर्यंत नियोजन हे ……. होते
भौतिक ( physical )
1991 च्या नवीन औद्योगिक धोरणापासून आदेशात्मक ऐवजी …… सुरू झाले
भौतिक नियोजन व सूचकात्मक नियोजनाला …… जोड देण्यात आली
सूचकात्मक नियोजन ( indicative planning )
सामाजिक नियोजनाची ( social planning )
भारतीय बहुस्तरीय नियोजनातील विकसित होत गेलेले पाच स्तर ?
केंद्रीय , राज्य , जिल्हा , तालुका व ग्रामस्तर
1950 मधील नियोजन आयोगाच्या स्थापनेमुळे …………………… , 1952 मधील राष्ट्रीय विकास परिषदेच्या स्थापनेमुळे …………….. तर 1992 - 93 मधील 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्ती मुळे…………….. नियोजनाला पाठबळ मिळाले .
- केंद्रीय नियोजनाला
- नियोजनात राज्यस्तरीय सहभागाला
- जिल्हा -तालुका - ग्रामस्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरील नियोजनाला
निती आयोगाच्या माध्यमातून ……………..निर्मितीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे
सहकारी संघराज्य व ‘सशक्त राज्य -सशक्त राष्ट्र ‘ निर्मितीस
बोलशील क्रांती नंतर रशियन सरकारने…………….. नंतर पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम हाती घेतला
- 1928
- या योजनांना Goss Plan नाव देण्यात आले होते .
भारतीय नियोजन आयोग
- 15 मार्च 1950
- भारत सरकारच्या अध्यादेशान्वये (resolution of Government of India)
- एक घटना बाह्य सल्लागार मंडळ
- रशियन नियोजन योजनांपासून प्रेरणा घेऊन .
- आयोगाचे👉 उपाध्यक्ष दैनंदिन कामकाज पाहत असत
- 1 एप्रिल 1951 ला पंचवार्षिक योजना सुरू .
प्रादेशिक नियोजन ( Regional Planning )
- संपूर्ण राष्ट्र किंवा विशिष्ट राज्य किंवा विशिष्ट जिल्हा लक्ष न ठेवता विशिष्ट प्रदेश लक्ष ठेवून त्याचे सर्वार्थाने नियोजन केले जाते
- प्रादेशिक नियोजन करताना राष्ट्र स्तरावरील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे याला विशेष महत्त्व उरत नाही
- एका विशिष्ट प्रदेशाला विकासाची स्वायत्तता देऊन स्त्रोत उभारण्याची व विकासासाठी खर्च करण्याची मुभा देण्यात येते
टेनेसी खोरे नियोजन
- 1933 मध्ये TVA - Tenessy Valley Authority - अमेरिका
- प्रादेशिक नियोजनाचे सर्वात पहिले व उत्तम उदाहरण
भारतातील प्रादेशिक नियोजन
- पूर्णपणे स्वायत्त स्वरूपाचे नसते
- केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाने प्रादेशिक योजना राबविल्या जातात
- उदा . नक्षलग्रस्त LWE(Left Wing Extremism) प्रदेशांसाठीच्या विकास योजना
…………हे निती आयोगाचे मार्गदर्शक तत्त्व आहे.
प्रमाणक स्थापक नियोजन (Normative planning)
…………या अर्थतज्ञाने 👉अतिरिक्त कामगार असणाऱ्या देशांसाठी 👉दोन क्षेत्रांची विकासाचे प्रमेय ( model) मांडले
डब्ल्यू.आर्थर लुईस
आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दरवर्षी …… टक्के या दराने झाल्याची आढळते
4.7 %
आर्थिक नियोजनाच्या पहिल्या तीन दशकात राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर दरवर्षी …….. पेक्षा कमी राहिला
3.5%
……. आणि ……. यांनी विकासाची वेतन - वस्तू व्युहरचना तयार केली
सी एन वकील आणि पी आर ब्रह्मानंद
…………. मध्ये महाराष्ट्र शासनाने 👉’प्रादेशिक असमतोलावर सत्यशोधन समिती’ नियुक्ती केली व …………. हे त्या समितीचे अध्यक्ष राहिले.
1984,डॉक्टर वि.म. दांडेकर
भारतीय नियोजन हे सध्या …….., ……… व………..या तीनही नियोजन पद्धतीनुसार चालत आहे.
सूचक आर्थिक नियोजन
भौतिक नियोजन
सामाजिक नियोजन
- पण 👉वित्तिय नियोजन नाही
नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टिकोन …………. तत्त्वांशी संबंधित आहे
लोकशाही समाजवादाच्या तत्वांशी
रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट असते. त्याला ……….
उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही
ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित(transition) होणाऱ्या क्षेत्रासाठी ………….ची स्थापना करता येते.
नगरपंचायती
‘महाराष्ट्र क्षेत्रीय आणि नगर नियोजन अधिनियम ………. ‘कायदा हा देशातील
👉 क्षेत्रीय नियोजनाच्या दिशेने झालेला 👉पहिला कायदा होता.
1966
भारताने क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात ……. पासून केली
1960
सुरुवातीला प्रादेशिक नियोजन म्हणजे फक्त …………. नियोजन होते
नैसर्गिक साधनसामग्रीचे
भारतीय नियोजन प्रक्रिया ही …….. अभावामुळे ग्रस्त आहे
वित्तीय व्यूहरचनेच्या
भारतीय नियोजनात रचनात्मक अवनतीबरोबरच ( Structural Retrogression) ………. कमी होता
औद्योगिक वृद्धीदर
भारतीय आर्थिक नियोजनाचे राजकीय तत्त्वज्ञान(Political Philosophy)…….. होते
अयोग्य
राष्ट्रीय विकास परिषदेची (NDC) स्थापना ……… या रोजी करण्यात आली
6 ऑगस्ट 1952
NDC चे अध्यक्ष…… व सदस्य…. . . हे असत.
👉पंतप्रधान 👉केंद्रीय कॅबिनेट मंत्री राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक व नियोजन आयोगाचे सदस्य
राष्ट्रीय विकास परिषदे ही नियोजन आयोगापेक्षा ……….. यंत्रणा होती
वेगळी व व्यापक
राष्ट्रीय योजनांचे परीक्षण करणे व संमती देणे हे काम ……… करत असत .
राष्ट्रीय विकास परिषद
केंद्र सरकार, नियोजन आयोग व राज्य सरकार यांच्यात नियोजनाबाबत समन्वय साधण्याचे काम ………….. करत असे
राष्ट्रीय विकास परिषद
……………ला राष्ट्रीय विकास परिषदेची पुनर्रचना करण्यात आली व तिला………….म्हणून दर्जा देण्यात आला .
👉7 ऑक्टोबर 1967
👉 देशातील विकासात्मक धोरणे ठरविणारी सर्वोच्च यंत्रणा
1 जानेवारी 2015 ला नीती आयोगाच्या स्थापनेमुळे……. व ……… या यंत्रणा बाद झाल्या आहेत.
👉नियोजन आयोग
👉राष्ट्रीय विकास परिषद
………. is the present Voice- chairperson of niti aayog
Suman Bery
Full time members of niti aayog are…….
👉V. K. Saraswat (former DRDO Chief),
👉Ramesh Chand (Agriculture Expert) and
👉Dr. V. K. Paul (Public Health expert)
निती आयोगाचे अर्ध वेळ सदस्य …..
👉 कमाल 2
👉विद्यापीठ किंवा संशोधन संस्था मधील तज्ञ
👉 अद्याप अघोषित
निती आयोगाचे पदसिद्ध सदस्य( Ex-Officio Members)………
👉 केंद्रीय मंत्र्यांतून किमान 4 👉Amit Shah, Rajnath Singh, Nirmala Sitaraman and Narendra Singh Tomar
3rd CEO of Niti Aayog is …….
👉Parameswaran Iyer
Known for Leading the
👉Swachh Bharat Mission
Governing council ( प्रशासकीय परिषद ) of niti Aayog is composed of…….
👉Chief Ministers of all the States and Union territories with Legislatures (Delhi and Puducherry).
👉lieutenant governors of Union Territories (except Delhi and Puducherry).
निती आयोगामध्ये विशेष आमंत्रित सदस्यांची ( special invitees) संख्या………
निश्चित नसते .
निती आयोगाने नियोजन आखताना ………. तत्त्वास अत्यंतिक महत्त्व दिले आहे
सहकारी संघराज्याच्या
नितीन आयोगासोबत ……… हे चार विभाग कार्यरत आहेत
आंतरराज्यीय परिषद
प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण ( Direct Benefit Transfer)
UIDAI
नियोजन मूल्यमापन संस्था
उपाय शोधून परिस्थिती बदलण्यात👉 सक्रिय सहभाग घेण्यापेक्षा परिस्थितीचे विश्लेषण करून परिस्थिती बदलण्यासाठी कोणती धोरणे आखली पाहिजे त्याबद्दल 👉सल्ला देण्याचे काम नीती आयोग करते
……….. ते ………. या कालावधीला योजना सुट्टीचा काळ म्हणतात
1 एप्रिल 1966, 31 मार्च 1969
पाचवी पंचवार्षिक योजना ……… ला सुरू झाली ती 1979 मध्ये संपण्याआधी ……… सरकारने 1978 मध्येच योजना थांबवून स्वतःची सरकती योजना ……… पासून राबविण्यात सुरुवात केली. नंतर आलेल्या इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शासनाने ही सरकती योजना बाजूला ठेवून ……….. पासून नेहमीची 6 वी पंचवार्षिक योजना सुरू केली .
1 एप्रिल 1974,जनता दल,1 एप्रिल 1978,
1 एप्रिल 1980
पंचवार्षिक योजनांची मालिका …….. ला संपुष्टात आली आहे आणि त्यापुढील नियोजन हे …… स्वरूपात राबविले जात आहे.
31 मार्च 2017, राष्ट्रीय विकास अजेंडा
……….. ला पंडित नेहरूंनी पहिली योजना मांडली. त्याचे उपाध्यक्ष ………. हे होते.
8 डिसेंबर 1951,गुजारी लाल नंदा
पहिल्या योजनेचे नाव …….. योजना असे होते.
पुनरुत्थान
पहिल्या योजनेत हे ……. प्रतिमान वापरले गेले. हे प्रतिमान ……… सिद्धांतावर आधारलेले होते .
हेरॉड - डोमर, Big Push (अर्थव्यवस्थेत मोठी भांडवली गुंतवणूक)
पहिल्या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात ……. वार्षिक वृद्धीदराचे लक्ष ठेवण्यात आले .पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांमध्ये वार्षिक वृद्धीदराचे लक्ष हे ………. आधारित होते.
2.1%, NNP
फाळणीचा फटका …… क्षेत्राला जास्त बसला होता. त्यामुळे …………. ही मुख्य उद्दिष्टे पहिल्या योजनेत ठेवण्यात आली त्यासाठी एकूण खर्चापैकी सर्वाधिक ……. खर्च हा ………वर करण्याचे ठरविण्यात आले.
कृषी,कृषी आयातीवरील अवलंबता कमी करणे व कृषी क्षेत्राचा विकास करणे,31%,कृषी व सिंचन
पहिल्या पंचवार्षिक योजने वेळेस …….. व …….. मुळे चलनवाढ निर्माण झालेली होती. चलनवाढ आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आले होते.
दुसरे महायुद्ध,फाळणी
७३ वी घटनादुरुस्ती केव्हा पासून लागू झाली
उत्तर = ……..
७४ वी घटनादुरुस्ती केव्हा पासून लागू झाली
उत्तर =………
२० एप्रिल १९९३,१ जून १९९३